ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता ई-केवायसी साठी चेहरा स्कॅन करून प्रक्रिया पूर्ण करता येणार

किसान सन्मान निधीसाठी लाभार्थ्यांनी केवायसी करून घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत ई-केवायसी सुविधा फक्त ओटीपी किंवा फिंगरप्रिटद्वारे उपलब्ध होती. आता शेतकऱ्यांचा चेहरा स्कॅन करूनही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना यापुढे ओटीपी प्रक्रियेतून जावे लागणार नाही. यासाठी केंद्र सरकारकडून मोबाईल अॅप्लिकेशनवर ‘फेस ऑथेंटिकेशन’ सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks