निकाल न्यूज
-
ताज्या बातम्या
“शिवम संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी”
धामोड प्रतिनिधी : प्रतिश पाटील राशिवडे ,ता. राधानगरी येथील शिवम सामाजिक व शैक्षणिक संस्था ही ग्रामीण भागात समाजभान ठेवून विविध…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
भाऊक वातावरणात कापशी कोविड केअर सेंटरची सांगता सत्काराने भारावले डॉक्टर
सेनापती कापशी : शशिकांत खोत यांच्या पुढाकाराने अडीच महिन्यांपासून कापशी येथे सुरू असणारे माझा भाग माझी जबाबदारी कापशी कोविड केअर…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
जाहिरातबाजीवर राज्य सरकारची १६० कोटींची खैरात : समरजितसिंह घाटगे; कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर!
कागल प्रतिनिधी : केवळ शब्दांची आतषबाजी करणाऱ्या राज्य सरकारने जाहिरात बाजीवरच एकशे साठ कोटींची उधळपट्टी करून राज्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
वाघापूरची नागपंचमी यात्रा रद्द
वाघापूर प्रतिनिधी : श्रीक्षेत्र वाघापूर (ता. भुदरगड) येथे शुक्रवारी (दि. १३) होणारी ज्योतिर्लिंगाची नागपंचमीची यात्रा कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
…अखेर बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक जाहीर.
बेळगाव प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षांपासून सर्वांची प्रतीक्षा लागलेली बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने बेळगावसह हुबळी-धारवाड आणि…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या पुलांचे भरावक्षेत्र कमी करून तातडीने कमानी बांधकाम करा : खा. राजु शेट्टी
कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे यावर्षी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुराने थैमान घातले असून महापुराचे पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागल्याने…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
राधानगरी : राशिवडे गावची दुरावस्था; गावच्या प्रवेशद्वाराजवळ गटाराचे पाणी; प्रशासनाचे दुर्लक्ष
राधानगरी प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे या गावात येणाऱ्या प्रवासाचे स्वागत हे गटारीच्या पाण्याने होते . राशिवडे बुद्रुक…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
ब्रेकिंग! राज्यातील हॉटेल रेस्टॉरंट , मॉल्स ‘या’ तारखेपासून सूरू: आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई ऑनलाईन टीम : ठाकरे सरकारच्या मंत्रींमंडळाची आज महत्वपुर्ण बैठक पार पडली. राज्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला.…
पुढे वाचा -
जागतिक
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज; जैवविविधतेने समृद्ध असलेल्या आपल्या देशाला सावरायला हवे
निकाल वेब टीम : लोकसंख्येची रास व पर्यावरणाचा नाश सपुर्ण जगात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्याचा भार सपुर्ण पृथ्वीवर झाला…
पुढे वाचा -
तंत्रज्ञान
शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी https://mahadbtmahait.gov.in या…
पुढे वाचा