ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर शहर व ग्रामीण वासियांसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आवाहन

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आवाहन सर्वांना विनंती आहे की ही सूचना सर्व लोकांपर्यंत पोहोचवावी. 2019 आणि 2021 च्या पुरात राजाराम बॅरेजजवळ 52 फूट पाण्याची पातळी गाठल्यावर बाधित झालेल्या प्रत्येकाने आज 25 जुलैच्या संध्याकाळपर्यंत स्थलांतरित होण्यासाठी तयार रहावे आणि प्रशासनाकडून सूचना मिळताच नियुक्त केलेल्या मदत शिबिरांसाठी/निवारागृहासाठी आपली घरे सोडावीत.अशी विनंती जिल्हा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलेली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks